घर लेखक यां लेख Amol More

Amol More

149 लेख 0 प्रतिक्रिया
one workers die and one injured on shock in vasai railway station

भयंकर!! आईच्या मृतदेहासोबत त्यानं काढले १८ दिवस

अत्यंत धक्कादायक अशी घटना पश्चिम बंगालमध्ये समोर आली आहे. आईच्या मृतदेहासोबत ३० वर्षीय व्यक्तीनं तब्बल १८ दिवस काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. परिसरामध्ये दुर्गंधी...
Supreme Court

राम मंंदिराच्या प्रश्नावर ४ जानेवारीला सुनावणी

अयोध्येतील राम मंदिराच्या याचिकेवर आता ४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे. अयोध्येप्रश्नी तात्काळ आणि वेळेत...
RJD Leader murder in bihar

पत्नीने पतीचा मृतदेह घराच्या अंगणात जाळला

किरकोळ वादवादीनंतर मुलांनी ढकलून दिल्याने पतीचा झालेला मृत्यू लपविण्यासाठी पत्नीने पतीचा मृतदेह घराच्या अंगणात जाळल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वडगाव शिंदे या गावात उघडकीस आली....
mahashivaratri 2021 temple in konkan closed for devotees mahashivaratri festival canceled

येवा! सिंधुदुर्ग आपलोच आसा

भगवान परशुरामांनी वसवलेली भुमी अशी कोकण भूमीची आख्यायिका आहे. त्याच कोकणाचा सिंधुदुर्ग जिल्हा मुकूटमणी आहे. पर्यटन जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. देशातीलच नाही...
MHADA buildings

म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार?

सामान्यांच्या घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाकडे पाहिलं जातं. पण हीच म्हाडाची घरं आता आवाक्याबाहेर जात असल्यानं लोकांमध्ये नाराजीचा सूर पाहायाला मिळत आहे. ऑनलाईन लॉटरीच्या...
mumbai dam

मुंबईत छुपी पाणीकपात?

दिवाळीचे फटाके फुटण्यापू्र्वी आता मुंबईतील स्थायी समितीमध्ये पाणी प्रश्न पेटला आहे. मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारची पाणी कपात नाही अशी ग्वाही पालिका प्रशासनानं स्थायी समितीमध्ये दिली....
ram mandir

राममंदिर… शिवसेना तसेच भाजपचं

भाजप आणि शिवसेनेला राम मंदिराचे डोहाळे लागले आहेत, असं म्हणायला काहीच हरकत नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यानं भाजप आणि शिवसेनेच्या स्वप्नात देखील...

कोकणातील निसर्गरम्य पर्यटन

पर्यटन म्हटलं की फिरण्याला आजकाल कोकणला जास्त प्राधान्य दिलं जातं. स्वर्गाहून सुंदर असं म्हणत आज कोकणातील पर्यटन वाढताना दिसतंय. एकदा कोकणात गेलेल्या पर्यटकांच्या मनावर...

कोकणातील गणेशोत्सव

‘अरे, सुट्टीच मिळत नाही. मग, आता? गावी तर जाणार. नोकरीचं बघू आल्यावर.’कामानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या प्रत्येक कोकणी माणसाच्या तोंडचं हे वाक्य. जर सुट्टी मिळाली...
kerala floods 2018

केरळसारख्या पूरस्थितीचा महाराष्ट्रातही धोका !

विकास? हा काय विकास आहे का? याला विकृत विकास म्हणतात. अरे, मानव जातीचा विनाश करून आपण विकास साधणार आहोत का? तो विकास काय कामाचा?...