Bhagyshree Bhuwad
‘या’ टाक्यांमुळे ५२ महिलांचे वाचवले गर्भाशय
गरोदर महिलांमध्ये आढळून येणारी ‘प्लेसेंटा प्रिव्हिया’ ही अतिशय गंभीर समस्या आहे. या स्थितीत प्रसूतीदरम्यान जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो. अनेकदा अशक्तपणा येऊन गर्भवतींच्या जीवावरही बेतू...
आणखी सात स्थानकांची नावं बदलणार
मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील सीएसएमटी आणि एल्फिस्टन स्थानकांचं नामकरण केल्यानंतर आता या तिन्ही मार्गावरील आणखी काही ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात...
पायावरुन बस गेली आणि ‘ती’ अंथरुणाला खिळली
3 जुलै २०१८ ला मुंबईत धो- धो पाऊस पडत होता. या दिवशी अंधेरीत गोखले पूलाचा काही भाग कोसळला. सगळ्या मुंबईकरांचे लक्ष या दुर्घटनेने वेधून...
जास्त वेळ लघवी थांबवू नका; किडनी विकारांमध्ये वाढ होतेय
वाहतूक कोंडीचा विपरीत परिणाम मुंबईकरांना भोगावा लागत आहे. रस्त्यांवरील ट्रॅफिक जाममुळे किडनीच्या विकारांमध्ये वाढ होणार असल्याची चिंता नवी मुंबईतील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. पनवेल...
सततच्या पावसामुळे ओपीडी रुग्णांत ६० टक्क्यांनी घट
मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सतत पडलेल्या पावसामुळे ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ६० टक्क्यांनी घट झाली आहे. शनिवार, ७ जुलैच्या पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी...
जे. जे. रुग्णालयातील लिफ्ट गेल्या आठवड्याभरापासून बंद!
भायखळ्यातील सर जे.जे. समूह हॉस्पिटलमधील ओपीडी इमारतीची लिफ्ट गेल्या आठवड्याभरापासून बंद असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना दोन मजले चढत...
एड्सग्रस्त मुलांचा निर्धार; जनजागृतीला दिला आधार!
एड्सच्या आजारामुळे आजही रुग्ण समाजात वावरताना भीती अनुभवतात. प्रत्येक एड्सच्या रुग्णाला त्याच्या रोगामुळे समाजाच्या संपर्कात येण्याची भीती वाटते. 'एड्स' या आजाराची जागरुकता ही काळाची...
मुंबईत उभारणार राष्ट्रीय विष संशोधन केंद्र
हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था या जगातील इन्स्टिट्यूटच्या आवारात लवकरच राष्ट्रीय विष संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. या संशोधन केंद्रात जगातील वेगवेगळ्या भागातील...
आई कुठे आहे? अस्मिताच्या मुलाचा कुटुंबियांना प्रश्र्न
अंधेरी गोखले पूल दूर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. गेले ४ दिवस अस्मिता यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू होते....
मुंबईत रेबीजच्या रुग्णांची संख्या घटली
मुंबईत रेबीजच्या रुग्णांची संख्या घटली असल्याचं एका माहिती अधिकारातून उघड झालं आहे. माहिती अधिकारातून सांगितल्याप्रमाणे, २००९ पासून ते २०१८ पर्यंत मुंबई शहरात रेबीजमुळे मृत्यू...