Bhagyshree Bhuwad
आईचा निरोप घेतला आणि डोळ्यासमोर इमारत कोसळली
मुंबईच्या डोंगरी परिसरात मंगळवारी कोसळलेल्या इमारतीत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अजूनही १० जणांवर जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेत...
भिंत भेदण्याची तिची धडपड निष्फळ!
ढीगार्याखालून मदतीसाठी येणारा तिचा आवाज... एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांचे तिला वाचवण्यासाठी सुरू असलेले २४ तासांपासूनचे प्रयत्न अखेर व्यर्थ गेले. बचाव पथक तिला वाचवण्यासाठी...
कृषीमंत्र्यांच्या बहिणीने का मागितले मंत्र्यांचे राजीनामे ?
‘जे कोणी आंदोलनात येतात, मंत्री येतात, आमदार येतात, ते बोलून जातात की माझे मोठे बंधू कृषीमंत्री झालेत, त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे. पण मी या...
मुंबईत १ हजार ६१३ नवजात बालकांचा मृत्यू
राज्य सरकारकडून बालमृत्यू रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही, बालमृत्यूचं प्रमाण कमी होत नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. जन्माला आल्यावर अवघ्या चोवीस...
रक्त संक्रमणातून एचआयव्ही होण्याचे महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाण
वेळेवर रक्त मिळाल्यानंतर गरजूचा जीव वाचू शकतो. पण, ते रक्त संक्रमित असेल तर? राज्यात रक्तपेढ्यांमधून उपलब्ध होणारे रक्त आजार विरहीत असल्याची खात्री देता येऊ...
१२ वर्षीय मुलीच्या मणक्यात बसवले २४ स्क्रू
मानवी शरीरातील एखादं हाड जरी वाकलं किंवा मोडलं तरी शरीर वाकल्यासारखं होतं आणि तो त्रास सहन न करण्यासारखा असतो. जळगावच्या एका १२ वर्षीय मुलीला...
‘ती’ दान करण्यासाठीच वाढवते केस
लांबसडक केस हे बाईचे सौंदर्य असते, असे म्हटले जाते. जर केस नसतील तर अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो. पण, या सर्व गैरसमजांना किंवा भीतीला अपवाद...
ई – रक्तकोष पोर्टलवर माहिती न दिल्यास लायसन्स होणार रद्द
आपातकालीन किंवा गंभीर आजारांच्या परिस्थितीत तात्काळ रक्त न मिळाल्यास रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. शिवाय, अनेकदा नातेवाईकांकडे रिप्लेसमेंट रक्त म्हणजे रक्ताच्या बदल्यात रक्ताची मागणी...
हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचं वाढतं प्रमाण, राज्यात ४ वर्षात ३ लाखांहून अधिक मृत्यू
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि धावपळीच्या जगण्यात हृदयाला जपा असा सल्ला वारंवार डॉक्टरांकडून दिला जातो. हल्ली लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच हृदयाच्या आजारांनी ग्रासले आहे. जगभर...
प्रसूती दरम्यान अतिरक्तस्रावामुळे १९३ महिलांचा मृत्यू
महाराष्ट्रात प्रसूती दरम्यान अतिरक्तस्रावाच्या कारणामुळे दोन वर्षात १९३ महिलांचा मृत्यू झाला आहे. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमने (एचएमआयएस) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून...