Chetan Patil
185 लेख
0 प्रतिक्रिया
writer, poet, journalist, copy writer, theater artist
जागतिक श्रीमंतीत भारताचा षटकार !
भारत हा गरीब देश, असे म्हटले जात असले तरी ती वस्तुस्थिती राहिलेली नाही. भारताने श्रीमंतीकडे यशस्वी वाटचाल केली असून, तो जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत...
आयात कराच्या मुद्द्यावरून भारताने अमेरिकेला जागतिक व्यापार संघटनेत खेचले
भारतातून अमेरिकेत अॅल्युमिनिअम आणि स्टीलची निर्यात केली जाते. सध्या अमेरिकेने अॅल्युमिनिअम आणि स्टील उत्पादनांवर आयात कर लावला आहे. त्यामुळे या निर्णायाचा भारताने विरोध केला....
गुजरातमध्ये दलित दाम्पत्याला मारहाण
गुजरातच्या राजकोट शहरात एका दलित दाम्पत्याला घृणास्पद मारहाण करण्यात आली. यात पतीचा मृत्यू झाला असून, पत्नीही गंभीर जखमी झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पीडित...
गांधी जयंतीला मांसाहार मिळणारच!
गांधी जयंती दिनी रेल्वेमध्ये किंवा स्टेशन परिसरात मांसाहारी जेवण ठेवले जावू नये, असा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने मांडला होता. रेल्वे प्रशासनाने हा प्रस्ताव मंजुरीसासाठी केंद्र...
३६ हजारांच्या मेगाभरतीचा पोलखोल
पाच वर्ष मानधनावर काढावी लागणार
राज्यातल्या बेरोजगारांच्या अपेक्षांना चुचकारणारी राज्य सरकारची मेगाभरती तरुणांची चेष्टा ठरण्याची शक्यता आहे. ७२ हजार नोकऱ्या उपलब्ध करताना पहिल्या टप्प्यात सरकार...
फडणवीसांचे सत्याचे बोल!
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी सलग पाच वर्ष सत्तेवर राहिलेले मोजकेच नेते आहेत. या नेत्यांमध्ये आता आपले विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश व्हायला हरकत नाही....
रिअल लाईफ ‘संजू’
संजय दत्तचा रिअल लाईफ प्रवास आता लवकरच प्रेक्षकांसमोर योणार आहे. हा प्रवास 'संजू' या चित्रपटातून दाखवला जाणार आहे. बॉलिवूड ते अंडरवर्ल्डपर्यंत चर्चेत राहणाऱ्या संजूबाबाची...
रेल्वे २५ सेकंद लवकर सुटली म्हणून प्रशासनाचा माफीनामा!
भारतात साधारणत: ठरलेल्या वेळेपेक्षा उशीराने रेल्वे येण्याचे आणि सुटण्याचे किस्से रोजच घडत असतात. रेल्वेला 'तासभर' उशीर होतोय ही एक साधारण बाब म्हणून समजली जाते....
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ मुंबई’ची महापौरांनी केली पोलखोल!
केंद्र सरकारच्या 'स्वच्छता सर्वेक्षण २०१८' या सर्वेक्षणांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेला देशभरात प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले असले तरी ही नगरी स्वच्छ नाही, हे उघड सत्य मुंबईच्या...
मुंबईत ५ हजार रक्त बाटल्यांचा तुटवडा!
उन्हाचा वाढता तडाखा व उन्हाळ्याच्या सुटीमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहाता एप्रिल महिन्यापासून मुंबईत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. ही गंभीर परिस्थिती येत्या जून...