193750 लेख
524 प्रतिक्रिया
चमत्कार: जन्मानंतर १८ दिवसांनी बाळ प्यायले दूध, नाव ठेवले टायगर
उल्हासनगरमधील वडोल गावच्या नाल्यालगत १८ दिवसांपूर्वी एक बेवारस अर्भक आढळून आले होते. त्याची प्रकृती खालावली असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याची मृत्यूशी...
‘सोने चाचणी’ बेतते आहे रहिवाशांच्या जीवावर!
उल्हासनगर शहरात असलेल्या सोनारगल्ली परिसरात जवळपास ३०० सोनरांची दुकाने आहेत. हे दुकानदार सोन्याची चाचणी करण्यासाठी धोकादायक पद्धतीने अॅसिड वापरतात. यामुळे स्थानिक रहिवाशांना धोका निर्माण...
कर वसूलीचा अनोखा फंडा, विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र
कर वसूलीसाठी उल्हासनगर पालिकेने आता एक अजब शक्कल लढवली आहे. उल्हासनगरातील विद्यार्थ्यांकरवी त्यांच्या आई-बाबांना टॅक्स भरण्याची भावनिक साद घालण्याची युक्ती पालिकेद्वारे लढवण्यात आली आहे. पालिकेच्या...
अनुकंपा भरतीबाबत कर्मचारी संभ्रमात!
अनुकंपा भरतीच्या माध्यमातून १४३ कर्मचाऱ्यांना प्रशासकीय सेवेत कायम करुन घेण्याची प्रक्रिया उल्हासनगर महापालिकेने सुरु केली आहे. मात्र अनेक कामगारांच्या कागदपत्रांमध्ये त्रृटी आढळल्याने सेवाजेष्ठता यादीमध्ये...
आम्हालाही दिवाळी साजरी करु द्या; पारधी समाजाची मागणी
उल्हासनगर आणि अंबरनाथ हद्दीवर गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्या आणि तंबू मध्ये राहणारा राजपारधी समाज हा आजही शिक्षण आणि सरकारी सुविधांपासून वंचितच आहे. त्यांना कंगवे...
सिंधी समाजासाठी हडटी वरदान, निर्माता मात्र वंचित
सिंधू संस्कृतीची ओळख सांगणारा आणि उद्योगशील व्यापारी म्हणून उल्हासनगरातील सिंधी समाज जगभर प्रसिद्ध आहे. अत्यंत श्रद्धाळू व अध्यात्म प्रिया हा समाज दैवपूजक देखील आहे. दिवाळीच्या...
राखीव भूखंडावरील अतिक्रमण हटवणार
महानगरपालिकेच्या काही राखीव भूखंडावर अतिक्रमण करण्यात आली असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. उल्हासनगरमधील ७०५ या राखीव भूखंडावर अतिक्रमण करून तेथे...
मुंबईतील ‘अशी’ही एक निवडणूक !
देशाची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानातील सिंध प्रांतातून वेगवेगळ्या कम्युनिटीचे लोक निर्वासित म्हणून उल्हासनगरमध्ये आले आणि तिथेच स्थायिक झाले. यामध्ये मराठी मालवणी, बौद्ध, गुजराती आणि परिट...
शौचालय नसल्यामुळे महिलांची कुचंबणा
उल्हासनगर येथिल गांधीनगर परिसरात नादुरुस्त शौचालयामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेषतः महिलांची कुचंबणा होत आहे. शासनाच्या ‘‘हगणदारीमुक्त’ आणि ‘स्वच्छ भारत’ अभियानाची लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून...
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ! पोषण आहारात उंदराची लेंडी!!
शालेय पोषण आहार देताना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होतोय का? हा प्रश्न आता पुन्हा एकदा समोर आला आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. उल्हासनगरमधील महापालिकेच्या...