घर लेखक यां लेख

193817 लेख 524 प्रतिक्रिया

आषाढाला पाणकळा

आषाढाला पाणकळा सृष्टी लावण्याचा मळा दु:ख भिरकाऊनी येती शब्द माहेरपणाला ना.धो.महानोरांच्या गीतातल्या या ओळीप्रमाणेच सबंध सृष्टीचा मळा हिरव्या लावण्याने फुलला आहे. राज्याच्या बहुतांश भागात आषाढातला पाऊस चांगला बरसला...

वाईन उद्योग; वरातीमागून घोडे…

वाईन ही सुपर मार्केटमध्ये उपलब्ध होईल का? वाईन हे मद्य आहे का? या विषयावर दोन्ही बाजूंनी भरपूर चर्चेचा धुरळा उठला आहे. व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठातील तज्ज्ञ...

साहित्याच्या मांडवातील शेतीप्रश्नांचे कीर्तन

माणसाचा ज्ञात इतिहास 70 हजार वर्षांचा आहे. त्यातील 12 हजार वर्षांचा शेतीचा इतिहास आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे स्वरुप इतके व्यापक आहे की या प्रश्नांचे मूळ...

उत्पादक कंपन्यांच्या गतीला राजकारणाचा खोडा

प्रश्नांचा खूप गदारोळ आहे भोवती. उत्तराच्या आशेने सकाळी उठावं तर नवा दिवस पुन्हा प्रश्नांचाच गुंता घेऊन समोर येतो. उत्तरे शोधण्याचा आटापिटा करताना प्रश्न संपता...

दिवस दिवाळीचे…

पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतो. वातावरणातील गारवा हळूहळू वाढायला सुरुवात होते. रान अजून हिरवंगारच असतंय. सकाळी हलकं हलकं धुकं शिवारभर पसरत जातं. गवताच्या...

शेतीतल्या नवदुर्गा

कष्ट, मेहनत, प्रयोगशीलता, नावीन्यपूर्ण दृष्टिकोन ही काही गुणवैशिष्ठ्ये इथल्या महिला शेतकहर्‍यांची आवर्जून सांगता येतील. त्या करीत असलेल्या कामांमध्ये अगदी निंदणी खुरपणीपासून ते ट्रॅक्टरच्या साह्याने...

अन्नसुरक्षा ऐरणीवर…

‘कोरोना‘च्या पार्श्वभूमीवर जगभरातील ग्राहक आपल्या आहाराबाबत अधिक जागरुक झाली आहे. या आधी अशा मोठ्या रोगांच्या साथी आल्यानंतर लोकांच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. विशेषत:...

बदलाचा श्रीगणेशा करुया…

मागील ऑगस्ट महिना तसा शेतकर्‍यांची कसोटी पाहणारा गेला. टोमॅटोचा लाल चिखल झाला. कोबी फेकून दिला. भाजीपाला सडला. दरम्यान दरात काहीशी चढउतार झाली, पण परिस्थिती...

भारत-इंडियातील दरी सांधूया

भारताचे शेती धोरण 1947 मध्ये परकियांच्या जोखडातून आपण मुक्त झालो. पंडित जवाहरलाल नेहरु हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले. नेहरुंना त्यांच्या जलद औद्योगिकीकरणाच्या स्वप्नात शेतीविकासाचे...

हक्काचा पीकविमा मिळणार कधी?

मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली असताना गत सप्ताहात राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हे अमरावती दौर्‍यावर होते. तेव्हा विमा कंपन्यांच्या संदर्भात तक्रार त्यांच्या कानावर आली....