Vinayak Dige
लोकसहभागातून शाळा बनली डिजिटल
शाळांमध्ये ई लर्निंग पद्धत सुरू करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले असले तरी ग्रामीण भागातील शाळांना येणार्या समस्येकडे फारसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आजही ग्रामीण...
फॉरेन्सिक लॅब सहाय्यकांनाही ग्रामीण भागाची सेवा सक्ती
मुंबई:- ग्रामीण भागामध्ये सेवा देण्यास डॉक्टर तयार नसल्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांना ग्रामीण भागामध्ये सेवा देण्याची सरकारकडून सक्ती करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर फॉरेन्सिक लॅबमध्ये...
ठाणे, पालघरमध्ये २४४ बेकायदा शाळा
बेकायदा शाळांची यादी दरवर्षी जाहीर केली जात असली तरी झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या ठाणे, पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा शाळा सुरू केल्या जात आहेत. पालघरमध्ये...
मिठातून साकारतो सामाजिक गोडी
एखाद्या पदार्थामध्ये मीठ कमी झाले तर त्याची चव बिघडते. त्यामुळे चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी मिठाचे प्रमाण आवश्यक असते. ज्याप्रमाणे कोणत्याही पदार्थाला मिठाशिवाय चव येत नाही,...
मुंबई विद्यापीठाला राष्ट्रध्वजाचा विसर
मुंबई विद्यापीठात शिकणार्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे आणि देशातील विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचे वेगळे स्थान मिळावे यासाठी दोन वर्षांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाने कलिना कॅम्पसमध्ये तब्बल 150...
आयुष अभ्यासक्रमाचे पात्रता निकष शिथील
बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस यासारख्या अभ्यासक्रमासाठी असलेले पात्रता निकष शिथील करण्याचा निर्णय आयुष मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार खुल्या, मागासवर्गीय आणि अपंग विद्यार्थ्यांचे...
दिवाळी खरेदीच्या वेळी चोर्या रोखण्यासाठी कुरेशींची जागृती
‘इन्सान के सिने मे एक दिल है और हाथ में भी एक दिल है, तो मेरे भाई और बहनो बाजार में आये हो तो...
वाढत्या तापमानातही खरेदीचा उत्साह
मुंबई:-डोक्यावर आग ओकणारा सूर्य... तापमानाचा वाढलेला पारा... अंगातून निथळणार्या घामाच्या धारा... अशा वातावरणातही दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईतील सर्व बाजारांमध्ये रविवारी प्रचंड उत्साह व गर्दी दिसून...
76 कोटींच्या थकबाकीमुळे राज्यात औषधांचा तुटवडा
राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटल्सना औषधांचा पुरवठा करणार्या 150 औषध वितरकांची तीन ते चार वर्षांपासूनची बिले थकल्याची अनेक दिवसांपासून बोंब आहे. मुंबईतील कामा हॉस्पिटलमधील प्रशासकीय...
कुचराई करणाऱ्या पालिकेच्या शिक्षकांना आता थेट ‘मेमो’!
महापालिका शाळांचा खालावत असलेला दर्जा सुधारण्याचे शिवधनुष्य शिक्षणाधिकार्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतले आहे. त्यानुसार त्यांनी काही दिवसांपूर्वीच सर्वच शाळांमध्ये अध्ययन निष्पत्ती अंतर्गत परीक्षा घेतल्या. यात...