Santosh Gaikwad
154 लेख
0 प्रतिक्रिया
केडीएमसीवर १६३ कोटींचा वाढीव बोजा?
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सन २०१९-२० च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये महसुली उत्पन्न १०८ कोटी रुपयांनी घसरण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्याचवेळी महसुली खर्चामध्ये १७ कोटींनी...
बारावीच्या मार्कशीटसाठी ४ वर्षांचा संघर्ष
सामाजिक जीवनात वावरत असताना दिव्यांगाना अनेक समस्यांचा संघर्ष करावा लागतो. असाच एक संघर्ष २४ मूक-कर्णबधिर विद्यार्थ्यांनाही करावा लागला आहे. बारावीत परीक्षेत उत्तीर्ण होऊनही मार्कलिस्ट...
गुलाबी रस्ता आणि संवेदनशील मुख्यमंत्री …
राजस्थानमधील जयपूर शहर ही पिंक सिटी अर्थात गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. अचानक जयपूरची आठवण येण्याचं कारणही तसच घडलंय. गेल्या अनेक दिवसांपासून डोंबिवलीतील गुलाबी...
डोंबिवलीच्या जावयासमोर समस्या मांडण्याआधीच डोंबिवलीकरांना पोलिसांनी अडवलं
डोंबिवलीतील प्रदूषण आणि गुलाबी रस्त्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दखल घेत आज पाहणी केली. मात्र मुख्यमंत्री स्वत: पाहणीसाठी येणार असल्याने शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली...
बदलाचे वारे कल्याणात घोंघावू लागले ….
राजकारणात कधीच कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो असे म्हटले जाते, त्याचा प्रत्यय राज्यात सत्ता स्थापनेच्यावेळी पाहावयास मिळाला. गेली ३०-३५ वर्षे विरोधक असलेली शिवसेना काँग्रेस...
कुणी, अधिकारी देता का हो ? अधिकारी …
आमच्याकडे अधिकारीच नाहीत, आम्हाला अधिकारी देता का हो....अशी मागणी कोणी केली तर आश्चर्यच वाटेल...पण येत्या दोन वर्षांनी कल्याण डोंबिवली महापालिकेला चक्क अधिकारीच आयात करावे...
मनसे – भाजप एकत्रित येण्याच्या हालचाली
'राजकारणात कधीच कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो' असे म्हटले जाते त्याचा प्रत्यय राज्यात पाहावयास मिळाला. त्याचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. शिवसेना,...
बिल्डरांनी थकवले कल्याण-डोंबिवली मनपाचे 380 कोटी
कल्याण डोंबिवली शहरातील ओपन लॅन्ड टॅक्स कमी करूनही बिल्डरांकडून पालिका प्रशासनाला ठेंगा दाखविला आहे. ओपन लॅण्ड टॅक्सची बिल्डरांकडे सुमारे 380 कोटी रूपयांची थकबाकी आहे....
बाळाला पहायचं तर हजार रुपये द्या; गरिब रुग्णांची लूट
बाळाचा जन्म हा मातेसाठी तसेच कुटूंबियांसाठी अतिशय आनंदाचा क्षण असतो. बाळ सुखरूप जन्मल्यानंतर सगळयांच्या जीवात जीव येतो. बाळाला पाहण्यासाठी कुटूंबाची उत्सुकता शिगेला असते. पण...
मुंबईत नोकरी ‘नको रे बाबा’, रेल्वेतील गर्दीमुळे महिलांमध्ये धास्ती
अपुऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या आणि रेल्वे गाड्यावर प्रवाशांचा वाढलेला ताण यामुळे रेल्वेच्या गर्दीचे बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरी निमित्त मुंबईला रेल्वे गाडीने जाणाऱ्या...