Ajeykumar Jadhav
57 लेख
0 प्रतिक्रिया
बेस्टचा ७२० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर
बेस्ट उपक्रमाचा आज सन २०१९-२० चा अर्थसंकल्प सादर केला आहे. तोट्यात चाललेल्या बेस्टने तब्बल ७२० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा...
Shocking: Every month 2 women become victim of sexual harassment in BMC
The Executive Committee formed by Mumbai Municipal Corporation to prevent sexual harassment of women working in Corporation has revealed shocking information that every month...
महिन्याकाठी दोन महिलांवर लैंगिक अत्याचार
सरकारी नोकरी करणार्या महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्याची प्रकरणे प्रलंबित असताना आता मुंबई महानगरपालिकेत काम करणार्या महिला वर्गालाही लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागत...
पालिकेच्या सुरक्षा रक्षकांची 550 पदांची भरती
मुंबई: मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षकांची पदे रिक्तआहेत. ही पदे रिक्त असल्याने उर्वरित सुरक्षा रक्षकांना सुरक्षेचा ताण सहन करावा लागत आहे. यामुळे प्रशासनाने सुरक्षा रक्षकांची 550...
BMC laboratory carries extra burden of Police department
The laboratory started by the Mumbai Municipal Corporation for testing the water samples, is not able to serve its main purpose. The laboratory carries...
महापालिकेच्या प्रयोगशाळेवर पोलिसाच्या चाचण्याचा भार
5 वर्षांपूर्वी प्रयोगशाळेत सुविधा नव्हत्या. त्यानंतर प्रयोगशाळा अद्ययावत झाल्याने पाण्याबरोबर इतरही अन्न नमुन्यांची तपासणी सोपी झाली आहे. आम्ही फक्त नमुन्यांचे अहवाल देतो. कारवाईचे अधिकार...
पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्यास रुग्णालयांवरील भार कमी होईल
शहरातील नागरिकांना बहुतेक आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. त्याला मुख्य कारण इमारतींवर असलेल्या पाण्याच्या टाक्या असतात. या टाक्या योग्य प्रकारे स्वच्छ केल्यास पालिका रुग्णालयांवरील...
परीक्षणाचे मानधन केले महापौर निधीला सुपुर्द
मुंबई : मुंबईच्या महापौरांकडून गरीब व गरजू रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. या निधीत गेल्या दीड वर्षांत निधी जमला नसल्याची बातमी ३० ऑगस्ट रोजी दैनिक...
महानगर इम्पॅक्ट : ‘त्या’ आयसीयू चालकांना काळ्या यादीत टाकणार
मुंबई : महापालिकेने उपनगरीय रुग्णालयांतील आयसीयू खासगी संस्थांना चालवायला दिली आहेत. खासगी संस्थांच्या कारभारामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. यामुळे निविदेमधील नियमांची पायमल्ली...
वाहतूक विभागामुळे रखडले ५०० किमीचे रस्ते
मुंबईत नव्याने उभारायच्या आणि दुरुस्ती करायच्या सुमारे ५०० किलोमीटरच्या रस्त्यांची कामे वाहतूक विभागाच्या नाकर्तेपणामुळे रखडली आहेत. यासाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला पोलिसांच्या वाहतूक शाखेने अद्याप...