Jitendra Awhad
42 लेख
0 प्रतिक्रिया
डॉ. जितेंद्र आव्हाड हे राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत. डॉक्टरेट मिळवलेले आव्हाड विविध विषयांवर लेखन करत असतात. त्या लेखांचा समावेश इथे केलेला आहे. लेखामधील मते ही डॉ. जितेंद्र आव्हाड यांची वैयक्तिक मते आहेत.
भाग ११ – आपत्ती व्यवस्थापन तज्ञ पवार साहेब
३० सप्टेंबर १९९३ ची ती काळरात्र.गणपती विसर्जन करून सर्व मंडळी झोपेच्या आधीन झालेली. आणि अश्यात निसर्गाने किल्लारी या गावावर घाला घातला.एक जबरदस्त भूकंप आणि...
भाग १२ – महिलांना सैन्यदलात समाविष्ट करून घेणारे पवार साहेब
एकीकडे आयोध्या प्रश्न पेटलेला होता,आसाममध्ये उल्फा चळवळीने चांगलाच पेट घेतला होता,तर दुसरीकडे शेजारच्या देशांच्या कुरबुरीमध्ये देखील भरपूर वाढ झाली होती.अश्या बिकट परिस्थितीत पवार साहेबांनी...
भाग १३ – स्त्री स्वातंत्र्याचा नवा जाहीरनामा आणि पवारसाहेब
महिलांना संधी मिळाली तर त्या कोणतीही परिस्थिती अधिक खंबीरपणे तसेच सक्षमपणे हाताळतात, आपलं कर्तृत्व गाजवतात, यावर साहेबांचा पहिल्यापासून विश्वास आहे. ज्या ज्या देशांनी महिलांना...
भाग १४ – कोकण रेल्वे प्रकल्प साकार करणारे पवार साहेब
कोकण देशातील एक सर्वात निसर्गसंपन्न असा भूभाग. पण दळणवळणाच्या दृष्टीने हा भाग स्वातंत्र्यानंतर देखील दुर्लक्षित होता. रेल्वेमार्गाने या भागाला देशाशी जोडायची नितांत अशी गरज...
भाग १५ – ‘रयत’चा सामान्य विद्यार्थी झाला अध्यक्ष; पवार साहेबांचा प्रेरणादायी प्रवास
महाराष्ट्रातील ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील शिक्षण प्रसारसाठी प्रसिद्ध असलेल्या, "रयत शिक्षण संस्थेचे" पवारसाहेब १९८९ मध्ये अध्यक्ष झाले. विशेष म्हणजे, याच संस्थेच्या प्रवरानगर आणि...
भाग १६ – खलिस्तानचा धगधगता प्रश्न, स्व. राजीव गांधी आणि पवार साहेब
३ जून ते ८ जून दरम्यान पंजाबमधील सुवर्णमंदिरातुन "खलिस्तानी" अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराने "ऑपरेशन ब्लु स्टार"ही कारवाई केली.त्याचा वचपा म्हणून ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी...
भाग १७ – अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वयंपूर्ण बनवणारे पवार साहेब
१९७५-७६ साल होत. इंदिरा गांधी तेंव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होत्या.शंकरराव चव्हाण हे तेंव्हा मुख्यमंत्री होते. आपला देश कृषीप्रधान असला तरी शेती उत्पादनाबाबतीत आपण स्वयंपूर्ण कधीच...
भाग १८ – सियाचीनची सीमा आणि पवार साहेबांचा तो थरारक अनुभव
१९९२ ची गोष्ट आहे.पवार साहेब त्यावेळी संरक्षणमंत्री होते. त्यावेळी त्यांनी सियाचीन सारख्या दुर्गम भागात देशाच्या सीमेवर ड्युटीवर असणाऱ्या सैनिकांना भेट द्यायचा निर्णय घेतला.आणि लगोलग...
भाग १९ – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना करणारे पवार साहेब
पवार साहेबांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोण हा सुरवातीपासूनच प्रचंड सकारात्मक आणि प्रगतिशील राहिला आहे.महिलांना संधी दिल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही,हा विचार लक्षात घेऊनच 1993 साली...
भाग २० – कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे पवार साहेब
कबड्डी हा आपल्या मातीतला अतिशय रांगडा आणि लोकप्रिय खेळ. देशभरात हा खेळ वेगवेगळ्या नावाने खेळला जातो. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये तो ‘हुतुतू’ या नावाने...