Pankaj Joshi
गावच्या शौचालयाचे दरवाजे चोरीला गेले अन् बेरडवाडीकरांची राष्ट्रभक्ती जागी झाली
महाराष्ट्रातीलच एका कोपर्यात वसलेलं एक काल्पनिक गाव म्हणजे बेरडवाडी. येथील लोक म्हणजे एक से बढकर एक नमुनेच म्हणा ना. तर या बेरडवाडीच्या गोष्टी आम्ही...
साध्वी प्रज्ञा सिंहचे वक्तव्य नियोजनपूर्वक प्रचारतंत्र तर नव्हे?
'आम्हाला उज्ज्वला योजनेचा गॅस मिळाला, पण तरीही लोकांची नाराजी आहे. कारण योजनेचा गॅस म्हणून त्यावर सबसिडी मिळत नाही, त्यामुळे तो गॅस सिलिंडर परवडत नाही....
राज ठाकरेंची सभा; भाजपासाठी बर्निंग तर कॉँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ?
या सरकारला पार्श्वभागावर लाथ घालून हाकलून द्या.....मुंबईत गुढीपाडव्याच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भाषणाचा शेवट या वाक्याने केला आणि नंतर सर्वत्र...
भारतीय म्हणतात रोजगारनिर्मितीची समस्या दहशतवादापेक्षा मोठी
वर्तमानकाळात ग्रामीण भागातील 44.1 टक्के जनतेला रोजगाराच्या चांगल्या संधी मिळणे ही आपली सर्वोच्च गरज वाटत आहे. तर त्या खालोखाल शेतीसाठी मुबलक पाणी, पीक कर्ज,...
नरेंद्र मोदींनी शरद पवारांनाच का केले टार्गेट?
यंदाच्या लोकसभा निवडणुकीची भाजपाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रतील पहिली प्रचारसभा आज वर्धा येथे झाली. या प्रचारसभेत भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी...