My Mahanagar Team
राज्यातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना होणार लागू; १० जुलैची अधिसूचना रद्द
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. १० जुलै २०२० मध्ये शालेय शिक्षण व क्रीडा...
३१ डिसेंबर पर्यंत फलक न हटवल्यास पुन्हा आंदोनल करू – तृप्ती देसाई
शिर्डी साईबाबा संस्थानच्या फलकाविरोधात केलेल्या आंदोलनात तृप्ती देसाई यांना तुपे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तब्बल ६ तासानंतर तृप्ती देसाई यांना तुपे पोलीस स्टेशनमधून सोडण्यात...
लग्नात झाला कोरोनाचा शिरकाव, नवरदेवाचा मृत्यू आणि नववधू
देशात अजूनही कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. त्यामुळे कोणताही सोहळा करताना कमीत कमी लोकांच्या उपस्थित साजरा करण्याची अट घातली आहे. पण काही जण याकडे...
मनसे आमदार राजू पाटील यांची रोखठोक मुलाखत
गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीच्या नागरी सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत असूनही त्या प्रमाणात त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात सरकार आणि प्रशासनही अपयशी ठरल्याचंच दिसून...
मुंबईत दीड लाखांची सुगंधित सुपारी जप्त; एफडीएची धडक कारवाई
वांद्रे टर्मिनस येथे १० डिसेंबरला सकाळी पाच वाजता अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) तब्बल दीड लाख रुपये किमतीची सुगंधित सुपारी जप्त केली. या...
प्रताप सरनाईक यांची ईडीकडून सहा तास चौकशी
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची आज अंमलबजावणी संचलनालय (ईडी) मार्फत जवळपास सहा तास चौकशी करण्यात आली. याआधी ईडीने प्रताप सरनाईक यांना दोन वेळा समन्स...
पर्यावरण संवर्धनासाठी पाठ्यपुस्तकांचे होणार पुनर्वापर
शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे यासाठी अभ्यासक्रमात ‘पर्यावरण’ विषयाचा समावेश केला. पर्यावरण जतनासाठी विद्यार्थ्यांना ‘थ्री-आर’ संकल्पना शिकवली जाते. या संकल्पनेचा एक भाग म्हणून पाठ्यपुस्तकांचे...
खुशखबर! सर्वसामान्यांसाठी लोकल नव्या वर्षात सुरू – चहल
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल आता सर्वसामान्यांसाठी लवकरच सुरू होणार आहे. येत्या नव्या वर्षात लोकलबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुंबई...
नियम पाळा, नाहीतर मुंबईत नाईट कर्फ्यू; आयुक्तांचा इशारा
काही दिवसांपासून मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या देखील कमी झाली आहे. पण असे असेल तरीही मुंबई महापालिकेचे आयुक्त...
आधुनिक काळातील श्रावण बाळांना पाहून नानासाहेब पटोलेही गहिवरले
वृध्द आईवडिलांचा त्रास नको म्हणून त्यांना आळंदीला सोडून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघा सख्ख्या भावांचा अनुभव आळंदीकरांनी नुकताच अनुभवला. त्याच आळंदीत वयाची पन्नाशी पार केलेले...