घर लेखक यां लेख Pravin Puro

Pravin Puro

Pravin Puro
139 लेख 0 प्रतिक्रिया
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.

गुजराती घोटाळ्यांचं करायचं काय?

देशात घोटाळ्यांचं जाळं जणू आपणच खोदून काढू, अशा अविर्भावात वावरणार्‍या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारभाराने महाराष्ट्रात एकच उच्छाद मांडला आहे. हा उच्छाद आता देशातल्या जनतेला...

लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदींचे न पटणारे दावे!

सत्तेवरच्या माणसाने कधी खोटं बोलू नये. सत्ता राबवण्याचा अधिकार त्याला असल्याने ती निरंकूशपणे जनकल्याणासाठी वापरावी. ती वापरता येत नसेल तर सत्तेत राहून उपयोग तो...

बाबा कालीचरणचा लांच्छनास्पद प्रताप !

देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाचं रान केलेल्या महात्मा गांधींवर काहीही बोललं तरी चालून जात असल्याचा प्रताप देशाच्या लोकशाहीला भोगावा लागतो आहे. भारतीय घटनेने स्वीकारलेल्या लोकशाही प्रणालीचा...

एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा घातक अतिरेक!

८ नोव्हेंबरपासून राज्यभर सुरू झालेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा आता अतिरेक होऊ लागला आहे. आतापर्यंत या संपाला मिळालेला जनतेचा पाठिंबा हातचा जाण्याची शक्यता दिसू लागली...

पदनामाच्या स्टीकर्सचा राज्यात पुन्हा सुळसुळाट ; आमदार पिता-पुत्रांच्या वाहनांनाही स्टीकर्स

कोणत्याही पदनामाचा उल्लेख करत वाहन रस्त्यावर आणू नये, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे खुलेआम उल्लंघन राज्यात होऊ लागले आहे. पोलीस, पत्रकार, वकील, डॉक्टर यांच्या वाहानांबरोबरच...

कंगना नावाची विकृत विदुषी!

एखाद्या व्यक्तीत किती विकृती असावी, याला काही मर्यादा असाव्यात. त्या व्यक्तीच्या एकूणच देहबोलीतून तिच्या गुण अवगुणांची बेरीज वजाबाकी होत असते. आकलनाहून खूप काही बोलल्यावर...
Nawab Malik informed 7 thousand 713 unemployed get Job in January

नवाब मलिकांच्या जावयाची सुटका; संबंधितांना हवी होती खंडणीत लँडक्रुझर?

मुंबई - कार्डेलिया क्रुझवरील रेव्ह पार्टीत अमली पदार्थ बाळगल्याच्या कारणास्तव अटक करण्यात आलेल्या अभिनेता शाहरुख खान याचा पुत्र आर्यन याच्या सुटकेसाठी १८ कोटींची खंडणीची...

एक खोटं अन् बारा खोटारडे..!

क्षेत्र कोणतंही असो, खरं दाखवण्यासाठी एक खोटं पुढे आणलं तर पुढच्या सार्‍या गोष्टींना खोट्याचाच आधार घ्यावा लागतो. तो फार काळ यश देत नसतो. आजचं...

वानखेडेजी, संशयाचं भूत उतरलंच पाहिजे…!

कोणाही विषयी कुठलीही चर्चा होणं, हे चांगलं लक्षण आहे. पण ती चर्चा नकारात्मक असेल तर ती लक्षणं चांगली नाहीत. गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक कंट्रोल...

देवेंद्रजी, हे आता अती होतंय!

देशाला समृध्द राजकारणाचे धडे देणार्‍या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणाने खूपच खालचा दर्जा गाठला आहे. राज्य निर्मितीपासून आणि त्याआधीही वैचारिक परंपरेचं, पुरोगामी विचारांचं हे राज्य इतकं...