घर लेखक यां लेख Sanjay Parab

Sanjay Parab

Sanjay Parab
205 लेख 0 प्रतिक्रिया
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.

ईडी तर एक निमित्त…खेळ सत्तांतराचा!

ईडी म्हणजे इनफोर्समेंट डायरेक्टोरेट, ज्याला मराठीत अंमलबजावणी संचालनालय असे म्हणतात. ही संस्था आर्थिक गैरव्यवहार शोधून काढण्याचे काम करते. बरेचसे आर्थिक गैरव्यवहार हे परकीय चलनाद्वारे...

तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू सत्तेच्या माळा…!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय चाललंय तेच सर्वसामान्य माणसाला कळेनासं झालंय. शिवसैनिकांना भाजपचे कार्यकर्ते डोळ्यासमोर नको असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतात....

हाडाचा शिक्षक

नवयुग, महाराणा प्रताप, विश्वशांती, शिवाजी, महर्षी दयानंद आणि नव्वदीच्या दशकात महाराष्ट्रातले इतर पहिल्या आठ अव्वल संघात असणारे दादा महिला कबड्डी टीम आपल्या आधीच्या लौकिकाचा...
Master Dravid

द्रविड गुरुजी! सचिन, सुनीलला जमले नाही, ते राहुलने करून दाखवले!

डॉन ब्रॅडमननंतर जगातला सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरने आपल्या प्रतिभेने क्रिकेट जगतावर आपल्या देवदत्त प्रतिभेची अशी काही छाप टाकली की हा खेळाडू फक्त क्रिकेटसाठीच...

गुरु

‘रे काय झाला, गप सो बसलंय. होताला सगळा बरा...’ गुरुचे हे शब्द मला नेहमीच आश्वासक वाटत आले. कोकणात आज गावागावांनी वाडीवाडीवर मंडळे आहेत, पण...

शेतकर्‍यांचा आक्रोश आणखी किती काळ दाबला जाणार?

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला बुधवारी 26 मी रोजी सहा महिने पूर्ण झाले. विशेष म्हणजे केंद्रातील मोदी सरकारलासुद्धा सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित सिंघू, टिकरी,...

राज्यकर्त्यांची अनास्था कोकणाच्या मुळावर!

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी चार तासांचा दौरा केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला धावती भेट देऊन ते मुंबईला परतले....
From young leaders to intelligent parliamentarians rajeev satav

युवा नेता ते बुद्धिमान संसदपटू

कोरोनाने होत्याचे नव्हते केले असून अजून या देशाला आणखी काय काय भयानक बघावे लागणार आहे, अशी मृत्युची गिधाडे सर्वत्र घिरट्या घालत आहेत. कोरोनाची दुसरी...

फायली अडवून राज्याचा गाडा कसा हाकणार?

राज्यात 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार येण्याआधी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये जलसंपदा विभागाच्या भ्रष्टाचारावरुन राज्य सरकारची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारला...

अरेरे…भारत गरीब देशांच्या रांगेत!

गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कोरोनाने भारताची अवस्था अतिशय गंभीर करून टाकली असून जणू संपूर्ण देशच व्हेंटिलेटरवर गेलाय, असे चित्र आहे. अशा हाहा:कारात केंद्र आणि राज्य...