Jaywant Rane
149 लेख
0 प्रतिक्रिया
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
शिवसेनेची वाटचाल रिपाइंच्या मार्गाने होणे हे दुर्दैव!
समाजातील जातीय आणि आर्थिकदृष्ठ्या मागास राहिलेल्या समाज घटकांना राजकीय व्यासपीठ मिळून त्यांना त्यांचे न्याय्यहक्क मिळवता यावेत, म्हणून एकेकाळी स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया...
पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारे त्या देशात जाणार का?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत एका बाजूला मुस्लीम समाजाशी सलोखा निर्माण व्हावा यासाठी मुस्लीम नेत्यांशी भेटीगाठी घेऊन चर्चा करत आहेत, तर दुसर्या बाजूला...
भारत जोडोपेक्षा काँग्रेस जोडो मोहीम हाती घ्यावी!
दोन लोकसभांसोबत महत्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यानंतर हतबल झालेल्या काँग्रेस पक्षांमध्ये नवीन ऊर्जा भरण्यासाठी विविध उपाय करून पाहण्यात आले. पण नरेंद्र मोदी यांच्यासारखा...
राजकीय नेत्यांची कुरघोडी आणि लोकांची कोंडी!
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अडीच तीन वर्षांत कुरघोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आलेला आहे. आपल्याच पक्षाची सत्ता राज्यात यावी तसेच आपल्यालाच मुख्यमंत्रीपद तसेच महत्वाची मंत्रीपदे मिळवण्यासाठी...
नेहरूंच्या बदनामीचा कोळसा किती काळ उगाळणार?
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने १४ ऑगस्टला देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पाकिस्तानचे निर्माते महमदअली जिना यांच्यासमोर...
जे. पी. नड्डांचा प्रादेशिक पक्षांसाठी खड्डा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकमनावर प्रभाव पाडण्याच्या ताकदीमुळे भाजपला केंद्रात दोन वेळा बहुमत मिळाले. काही राज्यांमध्ये भाजपने कुटनीतीचा वापर करून सत्ता मिळवली. महाराष्ट्र हे...
शिवसेनेचे मासे पवारांच्या जाळ्यात का अडकत गेले?
शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता. नारायण राणे, राज ठाकरे हे शिवसेनेतून फुटून निघाले तेव्हा त्यांना...
महाराष्ट्रात ब्राम्हणांचे राजकीय खच्चीकरण होतेय का?
भाजपचा महाराष्ट्रातील प्रमुख ऊर्जावान चेहरा म्हणजे आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून फडणवीसांचा आवर्जून उल्लेख केला जातो. २०१४...
शिवसेनेचा अट्टाहास, भाजपचा थयथयाट, पवारांची भूमिका!
महाराष्ट्र सध्या राजकीय वादळात सापडलेला आहे. त्याला एकेकाळी हिंदुत्वाच्या जाहीरपणे आणा भाका घेणार्या शिवसेनेचा अट्टाहास आणि भाजपचा थयथयाट कारणीभूत आहे. २०१९ साली महाराष्ट्रात विधानसभेची...
राज ठाकरेंचा आवाज काश्मिरी पंडितांचे पलायन थांबवेल!
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी बिगर मुस्लिमांचे आणि त्यातही प्रामुख्याने हिंदू पंडितांचे हत्याकांड सुरू केले आहे. त्यामुळे पुन्हा १९९० साली हिंदू पंडितांनी आपला जीव वाचवण्यासाठी नेसत्या कपड्यानिशी...