घर लेखक यां लेख Sanjay Sawant

Sanjay Sawant

Sanjay Sawant
128 लेख 0 प्रतिक्रिया
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.

ठाकरे सरकार आणि आयोगाच्या भूमिकेवर निवडणुकांचे भवितव्य

कोरोनाच्या काळात राजकारण करू नये असे आपण सगळेच मागील दीड वर्षात ऐकतोय, वाचतोय. पण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांकडून आपापल्या सोयीनुसार कोरोनाबाबत राजकारण...

मुख्यमंत्र्यांचे प्रशासनातील लाडकोजीराव!

प्रशासकीय अधिकारी अर्थात सनदी अधिकारी आणि सरकारमधील मंत्री म्हणजे गाडीची दोन चाके असतात. एकमेकांशिवाय काम करणे अशक्य असते आणि जनतेच्या हिताचेही नसते. मुख्यमंत्री राहिलेल्या...

आंधळ्या राज्यकर्त्यांवर डोळस न्यायव्यवस्थेची मात्रा

देशामध्ये कोरोनाची महामारी सुरू होऊन वर्षभराहून अधिक काळ झाला, तरीही कोरोनावर प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना, सोयीसुविधांबाबत आरोग्य व्यवस्थांची कमतरता पदोपदी जाणवते. दररोज कोरोनाच्या रूग्णांना हॉस्पिटलमध्ये...
uddhav thackeray

मुख्यमंत्रीसाहेब, अर्धवट लॉकडाऊन नकोच!

राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे. नाहीतर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा मुख्य सचिवांनी दोन आठवड्यांपूर्वी दिला होता. मागील महिनाभर अनेक बैठकीत मुख्यमंत्र्यांनी...

मुख्यमंत्री ठाकरेंची एकाकी झुंज…

माणसाच्या आयुष्यात काही वेळा असा काळ येतो की, जवळचे सगळे विविध कारणांमुळे दूर असतात, एकमागून एक समस्या अंगावर येत असतात, आपल्या प्रकृतीची आपणच काळजी...

दहावी, बारावी परीक्षांचा ऑफलाइन गोंधळ

आपल्या पाल्याने मागील 9 महिने अ‍ॅन्ड्रॉइड फोनवर, टॅबवर, लॅपटॉपवर किंवा कॉम्युटरवर ऑनलाइन शिक्षण घेतले. झूम मिटींग, गुगल मीटवर शैक्षणिक प्रबोधन शिकले असताना आता परीक्षा...

‘कुछ बडा करते हैं’च्या नादात घात!

गेल्या काही महिन्यात मुंबई पोलीस दल सतत टीका-टिप्पणीद्वारे या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहे. मात्र असे असले तरी ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबई हायकोर्टाने...
state government Disclose various decisions regarding rebel leaders governor bhagat singh koshyari Order to Chief Secretary

इगो, विसंवाद…राज्याचे नुकसान !

राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद ठाकरे सरकारच्या पहिल्या दिवसापासून सुरु आहे. मग ते शपथविधीदरम्यान घेतलेल्या नेत्यांच्या नावावरुन असो वा राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्र्यांना विधान...

शिवसेनेला संपवणारेच संपले!

शिवसेना आणि महाराष्ट्र... महाराष्ट्र आणि शिवसेना... म्हटलं तर या चार साडेचार शब्दांचं एक अतूट नातं आहे. गुजरातपासून वेगळा होऊन महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960...

स्वबळाची बेडकी : वास्तव की आभास !

संजय सावंत राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीने भाजपचा गड मानला जाणार्‍या नागपूर पुण्यासह औरंगाबादची जागाही आपल्या खिशात घातली. त्यामुळे महाविकास...