191581 लेख
524 प्रतिक्रिया
कोकण व पश्चिम घाट-संरक्षित कधी होणार?
निसर्गाचे अनिर्बंध शोषण करणार्यांकडून गावाचा विकास थांबेल वैगैरे अफवा पसरविण्यात येतात. कुठलाही रेड कॅटेगरी प्रदूषणकारी प्रकल्प, दगडाच्या खाणी, मायनींग, मोनोकल्चर, शेती-बागायतीत रसायनांचा अतीवापर, लाकडांच्या...
रिफायनरी कोकणात होणे नाही…
प्रस्तावित नाणार येथील जगातील सर्वात मोठी रिफायनरी रायगडात जाणार या बातमीने खळबळ उडवून दिली आहे. विधिमंडळात तब्बल ३९ आमदारांनी बहुतेक सर्वच (काँग्रेस-राष्ट्रवादी) मुख्यमंत्र्यांना लेखी...
निवडणुका आणि पर्यावरणीय अजेंडा
सर्वच पक्ष आता लोकसभेच्या निवडणुकांसाठी पुढे काय करणार याचे जाहीरनामे प्रकाशित करणार आहेत. यात पर्यावरणीय अंजेडा कुठे असेल? जनतेकडून पर्यावरणीय अंजेडा काय असावा असे...
प्रवाह… मानवी जीवनाचा
३०० वर्षांपूर्वीच्या औद्योगिक क्रांतीनंतर मात्र या मानवी समाजाच्या स्वरूपात आमूलाग्र बदल होत गेला. तंत्रज्ञानाने थोड्याच कालावधीत जास्त उत्पादन शक्य होऊ लागले. हे उत्पादन संपूर्ण...
सुखाच्या शोधात…
मानवी सुखाचा शोध हा न संपणारा आहे. या शोधातच इतिहासाच्या घडामोडी दडल्या आहेत. केवळ भौतिकतेचा विचार करून भागणार नाही याची जाणीव पूर्वीपासूनच होत आहे;...
पर्यावरणीय जनसुनावणी-एक तमाशा आणि स्वतंत्रतेचा आभास
जैतापूर प्रकल्प असो किंवा सिंधुदुर्गातील खाणकाम, जयगडचा जिंदालचा औष्णिक प्रकल्प असो की पावस-रनपारचा फिनोलेक्सचा प्रकल्प, जनतेचा व पर्यावरणाचा विचार न करता प्रक्रिया पूर्ण केलेले...
२०१९… या वर्षी तरी….
२०१८ वर्ष संपले. सातत्याने ४ थे सर्वात उष्ण वर्ष पॅरिस करार, पोलंड येथे जमलेले १३० देशांचे प्रतिनिधी... आदी सर्व काही पृथ्वी वाचविण्यासाठीच गोळा झालेले...