193721 लेख
524 प्रतिक्रिया
विंडीजवरील पहिल्या विजयाचा सुवर्ण महोत्सव!
भारताचा महान क्रिकेटपटू सुनील गावस्करने १९ एप्रिल १९७१ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन्स पार्क ओव्हल मैदानावर २२० धावा फटकावल्या, जे त्याच्या प्रदीर्घ कसोटी कारकिर्दीतील...
फिरकीनिर्भर भारत!
विराट कोहलीची टीम इंडिया जोशात खेळत असून पहिली कसोटी गमावल्यानंतर निराश न होता, कोहली आणि त्याच्या साथीदारांनी जिगरबाज खेळ करून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. तिसरी कसोटी...
IND vs ENG : भारताने ‘पुन्हा’ घेतली इंग्लंडची फिरकी; तिसऱ्या कसोटीत १० विकेट राखून...
डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने चेन्नई पाठोपाठ अहमदाबादमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांची फिरकी घेतली. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेला डे-नाईट कसोटी सामना भारताने १०...
IND vs ENG : भारताचा वरचष्मा; इंग्लंडच्या ११२ धावांचे उत्तर देताना दिवसअखेर ३ बाद...
अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडगोळीने केलेल्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा वरचष्मा राहिला. अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या...
खेळता येईना अंगण वाकडे
चेन्नईची खेळपट्टी चांगली नव्हती असं वादासाठी तूर्तास मान्य केलं तरी ही खेळपट्टी वाईट होती त्यामुळे इंग्लंडचे समर्थक संतापले. अांतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला (आयसीसी) साकडे घालून...
रूटची मुळं भारतात!
भारत-इंग्लंड यांच्यातील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेला चेन्नईच्या ऐतिहासिक चेपॉकवर (चिदंबरम स्टेडियम) सुरुवात झाली असून विराट कोहली-जो रूट या उभय कर्णधारांच्या कामगिरीवर सार्यांच्या नजरा असतील....
अजिंक्यतारा
अॅडलेडमधील ३६ धावांच्या वस्त्रहरणानंतर मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सनी विजय मिळवून अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधून सर्वांनाच आश्चर्याचा धक्क दिला. भारतीय...
अमितच्या खांद्यावर मुंबईची मदार!
४१ वेळा रणजी करंडकावर नाव कोरणाऱ्या मुंबईला गेल्या ७ वर्षांत रणजी जेतेपदाने हुलकावणी दिली असून मुंबई क्रिकेटची पीछेहाट सुरूच आहे. साखळीतच गारद होण्याची आफत...
कांगारुंच्या देशात, टीम इंडिया जोशात!
मागील वर्षी ७१ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात विजयी पताका फडकवणार्या विराट कोहलीच्या भारतीय संघाला यंदा (२०२०-२०२१ मध्ये) बॉर्डर-गावस्कर करंडक आपल्याकडे राखण्यासाठी पुष्कळ घाम गाळावा लागेल अशीच...
अजब न्याय जोशींचा!
ऑस्ट्रेलियाच्या अडीच महिन्यांच्या दौऱ्यासाठी सुनील जोशी यांच्या राष्ट्रीय निवड समितीने ३२ जणांच्या जंबो पथकाची निवड केली आहे. मात्र, या निवडीवरून वादंग निर्माण झाले अन् दोन मुंबईकरांना डावलण्यात...