191580 लेख
524 प्रतिक्रिया
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला!
लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून महाराष्ट्रातील महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्यानेच भाजपच्या नेतृत्वाने उमेदवारांची नावे जाहीर करण्यासाठी वेळ घेतला. शिंदे गटाने आपल्यासोबत तेरा खासदार आल्याने भाजपकडे पंधरा...
म्हातारीही मरतेय आणि काळही सोकावतोय!
अनधिकृत बांधकामांतून प्रचंड काळा पैसा खिशात पडत असल्यानेच की काय ठरावीक ठेका अभियंते बेभान होऊ लागले आहेत, हे 2017 च्या भूमाफियांच्या पार्टीनंतर वसईतील पंखा...
महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकार्यांची चांदी!
विविध दोषारोप असलेल्या तब्बल दहाहून अधिक प्रभारी सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांना वसई-विरार महापालिकेच्या आस्थापना विभागाने पुन:स्थापित करून स्वत:च्याच निलंबन आदेशांना धाब्यावर बसवण्याचे काम केले...
वसई-विरार पालिकेतील कर्मचारी संपले तरी उपेक्षा संपेना!
वसई-विरार महापालिकेतील विद्यमान अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांचा नियुक्ती कालावधी संपूनही त्यांना त्याच पदावर पुनर्नियुक्ती देण्यात आल्याने महापालिकेत कार्यरत विविध कर्मचार्यांना न्याय कधी मिळणार,...
शिक्षकांवरील सक्तीच्या कामांमुळे अध्यापनाचे तीन तेरा!
पालघर जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांचे शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी शिक्षणाचा पाया मजबूत होणे गरजेचे आहे,...
वसई-विरारच्या सुनियोजित विकासासाठी दबावगट हवा
वसईतील पश्चिम पट्टा अर्थात हरित पट्टा संवेदनशील मानला जातो. स्थानिक भूमिपुत्रांचा अधिवास असलेल्या या भागातील जनता जागृत आहे. एकेकाळी वसईतील आंदोलनांचे प्रमुख केंद्र हाच...
प्रकल्पांचे आक्रमण आणि मत्स्यदुर्भिक्षामुळे कोळीवाडे अस्वस्थ!
कोकणात बारसू सोलगाव येथील रिफायनरी प्रकल्प, रायगड जिल्ह्यातील जेएनपीटी, पालघर जिल्ह्यातील तारापूर अणु ऊर्जा प्रकल्प आणि डहाणू येथील अदानी प्रकल्प, मुंबई समुद्रातील ओएनजीसी तेलप्रकल्प,...
वसई-विरार महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांना उधाण!
दोन वर्षांपूर्वीच्या सुनावणीत स्थापनेपासून आतापर्यंत महापालिका क्षेत्रात १२ हजार अनधिकृत बांधकामे झालेली असल्याची माहिती महापालिकेकडून हायकोर्टात देण्यात आलेली होती. अनधिकृत बांधकामे नियंत्रणाकरिता करण्यात येत...
पालघरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर ठाकरेंचे आव्हान!
गेल्यावर्षी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीकडून वेगवेगळे दावे-प्रतिदावे झाले. राज्यात आपणच...
वाढवण बंदराच्या विरोधाची धार बोथट का होतेय!
वाढवण बंदरामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नाही. उलट वाढवण ग्रीन फोर्ट असणार आहे. बंदराचे काम सुरू होण्यापूर्वी ब्ल्यू प्रिंट जाहीर केली जाणार आहे. वाढवण बंदर...