Prashant Suryawanshi
1510 लेख
0 प्रतिक्रिया
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
मतिमंद मुलांच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा ;दोघांचा मृत्यू
इगतपुरी : शहरातील मतिमंद मुलांच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून यात उलट्या होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर...
महापालिका आयुक्तांच्या नावाने ऑनलाईन फसवणूक
नाशिक : दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असतानाच आता खुद्द महापालिका आयुक्तांच्याच नावाने पैसे लाटण्याचा उद्योग सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी...
राजकीय ‘स्पेस’ भरण्याची आपला संधी; मात्र गटबाजीचे ग्रहण
नाशिक: राज्यात अचानक झालेला सत्ताबदल, शिवसेनेत पडलेली फूट, शिवसेनेला फोडण्यासाठी भाजपची रणनिती, बिकटप्रसंगी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पुरेशी न मिळालेली साथ, सत्तांतरात काँग्रेस, राष्ट्रवादीचा...
उद्धव ठाकरेंना 600 प्रतिज्ञापत्रांची भेट
नाशिक : जिल्ह्यातील शिवसैनिकांनी एकनिष्ठतेची ताकद दाखवून दिल्यानंतर बुधवारी (दि. 27) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील 600 शिवसैनिकांनी प्रतिज्ञानापत्र भेट दिले आहेत.जिल्ह्यातील दोन...
आमदार कांदेंना शह देण्यासाठी भुजबळांना सेनेत घेणार का ?
नाशिक : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्यांच्यासोबत असलेले नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांना शह देण्यासाठी राज्याचे...
राजकीय अस्थिरतेमुळे आदर्श कुणाचा घ्यायचा ?
नाशिक : राज्यभरात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिर वातावरण हे काळजी करण्यासारखे आहे. पूर्वी राजकर्त्यांचे राजकारण हे आदर्शवादी असायचे मात्र, आजचे राजकारण अनिश्चित आहे. त्यामुळे...
मविप्र: मतदारयाद्यांवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
नाशिक : मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांसाठी प्रारुप मतदारयादी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यावर बुधवारपर्यंत (दि.29) हरकती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच...
आम्ही सदैव उद्धव ठाकरेंसोबतच
ओझर : शिवसेना ही लढाऊ संघटना आहे. शिवसेनेला अनेकदा बंडखोरीचे ग्रहण लागले मात्र तरीही पुन्हा नव्या जोमाने शिवसेना अभेद्य राहिली आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत घडणार्या...
शेतकर्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताहास प्रारंभ
नांदगाव : शेतकर्यांच्या बांधावर तंत्रज्ञान पोचविणे व उत्पादनात वाढ करणे या उद्देशाने नांदगाव तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहास सोमवार (दि. २७) पासून प्रारंभ झाला आहे....
श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे कार्य प्रेरणादायी
इगतपुरी : कुपोषणमुक्त भारत करण्यासाठी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानने सुरु केलेला उपक्रम अतिशय उपयुक्त असून यामुळे अनेक महिला आणि बालकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार...