घर लेखक यां लेख

193820 लेख 524 प्रतिक्रिया
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.

पुन्हा ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारणार?

देशात आणि महाराष्ट्रातही एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरदारपणे सुरू झाली असताना आणि सर्वच राजकीय पक्ष जागावाटपाच्या अंतिम चर्चांमध्ये गुंतलेले असताना या सर्व घडामोडींचे केंद्रीय...

…आता मावळेही उडू लागले!

शिवसेनेची विधानसभेतील मुलुखमैदानी तोफ आणि त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांच्या काळात म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर शिवसेना हे मूळ नाव व पक्षचिन्ह गेल्यानंतर...

जागावाटपातील ‘शह’..काटशह..!

२०२४ चे जागावाटप हे यापूर्वीच्या झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या सूत्रानुसार होणार नसल्याने आणि त्यातही महायुतीमधील जागावाटपावर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहणार असल्याने कोणते मतदारसंघ मुख्यमंत्री...

सत्तालोलूप नेत्यांमुळे महाराष्ट्र काँग्रेस रसातळाला…!

महाराष्ट्राची राजकीय स्थिती ही जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतशी राजकीयदृष्ठ्या अत्यंत बिकट होऊ लागली आहे. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत बोलायचे झाल्यास शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यातील...

जे नितीश कुमारांना जमले ते उद्धव ठाकरेंना का नाही?

नितीश कुमार यांनी जो अचानक यू टर्न घेतला त्याच्यामागची प्रमुख कारणे जर लक्षात घेतली तर त्यातलं सर्वात मोठं आणि प्रमुख कारण म्हणजे अयोध्येतील श्रीराम...

Loksabha Election : ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेने कंबर कसली; रवींद्र फाटक मैदानात?

ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पक्ष आक्रमक आणि आग्रही असला तरी देखील मुख्यमंत्र्यांचे होम पीच असलेला ठाणे मतदार संघ भाजपला सोडण्यास...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग किंवा ठाणे भाजपला मिळणार..?

ठाण्यापासून ते रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर कोकणातील या चार जिल्ह्यांमध्ये लोकसभेचे एकूण सहा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, रायगड आणि सहावा रत्नागिरी व...

CM Eknath Shinde यांची साथ सोडत बाळ्या मामा म्हात्रे पुन्हा राष्ट्रवादीत; भिवंडी लोकसभा लढवणार?

ठाणे : गेले काही महिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले भिवंडीतील वजनदार नेते सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी आज (4 जानेवारी) शरद...

निवडणुकांच्या हंगामाचे वर्ष…

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणारे वर्ष म्हणून २०२४ हे साल भारतीय राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करणारे ठरणार आहे. देशाच्या कारभाराची, सत्तेची सूत्रे...

New Year : तळीरामांमुळे राज्य सरकार मालामाल! ‘इतक्या’ हजार कोटींचे विक्रमी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा

मुंबई : उद्या 2024 वर्षाला प्रारंभ होत आहे. तरी आज 2023 या सरत्या वर्षाला निरोप देत असताना राज्यातल्या सत्तारूढ महायुती सरकारने राज्यभरातले बियर बार,...