Sushant Sawant
239 लेख
0 प्रतिक्रिया
राहुल गांधी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होणार
लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता राहुल गांधी हे पुन्हा...
मराठी माणसाचं एक पाऊल पुढे, मुंबईतले मराठी तरुण वळले व्यवसायाकडे
राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, या कोरोनामुळे जसे जीव जात आहेत, त्याच प्रमाणत राज्यात अनेक तरुणांच्या नोकऱ्या देखील जात आहेत. मुंबईतील बऱ्याचशा कंपन्यामध्ये एकतर...
‘जय जवान’चा महत्त्वाचा निर्णय; कोरोनाच्या संकटामुळे पहिल्यांदाच गोविंदा राहणार घरी
ढाक्कु माकुम, ढाक्कू माकुम... बोल बजरंग बली की जय..म्हटले की सगळ्यांच्या डोळ्यांसमोर येतात ते उंचच उंच थर लावणारे गोविंदा आणि मुंबईतील दहिहंडी उत्सव. मुंबई...
सरकारमध्ये संधी मिळत नसल्याने काँग्रेसचे मंत्री नाराज; सुनील केदार यांच्या घरी बैठक
'हे सरकार शिवसेनेचे सरकार', असल्याची भावना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा होती. मात्र, आता तर काँग्रेसचे मंत्रीच...
संघाची फौज कोरोना युध्दात, भाजपचे नेते राजकारणात
राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, भाजप नेत्यांकडून कोरोना संकटात देखील आरोप आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पडकण्याची संधीच भाजपचे नेते शोधत आहेत. मात्र...
काँग्रेसची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार
सध्या संपूर्ण जगात करोना या विषाणूने कहर केला आहे. कहर कसला या विषाणूने भारतासह संपूर्ण जगाचे कंबरडेच मोडले आहे. करोनाच्या संकटापेक्षा आता अधिक संकट...
अजोय मेहतांमुळे महाविकास आघाडीत ठिणगी?
राज्यात ठाकरे सरकारमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरू असतानाच आता या सगळ्याला राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता जबाबदार असल्याची चर्चा महाविकास आघडीच्या नेत्यांमध्ये रंगली आहे....
मुंबईतील लॉकडाऊन जुलैपर्यंत राहणार?
राज्यासह देशात सध्या लॉकडाऊन - ४ सुरू असून, देशातील हा लॉकडाऊन ३१ मेपर्यंत घेण्यात आला आहे. मात्र ‘दै. आपलं महानगर’ला खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,...
मुंबईत लॉकडाऊन जुलैपर्यंत राहणार?
राज्यासह देशात सध्या लॉकडाऊन ४ सुरू असून, देशातील हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत घेण्यात आला आहे. मात्र 'आपलं महानगर'ला खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार...
चाकरमान्यांचा हिरमोड, कोकणात जाण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने नाकारली
मुंबई, पुणे ठाणे येथील चाकरमान्यांनी कोकणात जाण्यासाठी ऑनलाइन अर्जभरत गावी जाण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आता चाकरमान्यांचे हे प्रयत्न असफल ठरले असून काही चाकरमान्यांना...