घरदेश-विदेशअयोध्या खटला अखेर बंद; १८ पुनर्विचार याचिका फेटाळल्या

अयोध्या खटला अखेर बंद; १८ पुनर्विचार याचिका फेटाळल्या

Subscribe

अयोध्या प्रकरणी देण्यात आलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या सर्वच याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज अखेर फेटाळल्या आहेत.

भारतातील अत्यंत संवेदनशील मानला जाणाऱ्या अयोध्या प्रकरणाबाबात आज एक मत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्या प्रकरणी देण्यात आलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या सर्वच याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज अखेर फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता अयोध्या खटला बंद झाला आहे. अयोध्या प्रकरणी १८ पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या संविधानपीठाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता अयोध्या खटला अखेर बंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ayodhya Verdict : जाणून घ्या काय आहे ‘अयोध्या’ प्रकरण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -