शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर जागा वाटपात देखील मुख्यमंत्र्यांनी बाजी मारत भाजपला २५ जागा मिळवून घेतल्या खऱ्या. मात्र, मोदी लाट नसताना फडणवीस सरकारच्या कामगिरीवर भाजपला राज्यात यशस्वी करण्याची कसरत मुख्यमंत्र्यांना करावी लागणार आहे.
शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर जागा वाटपात देखील मुख्यमंत्र्यांनी बाजी मारत भाजपला २५ जागा मिळवून घेतल्या खऱ्या. मात्र, मोदी लाट नसताना फडणवीस सरकारच्या कामगिरीवर भाजपला राज्यात यशस्वी करण्याची कसरत मुख्यमंत्र्यांना करावी लागणार आहे.