उद्धव ठाकरेंनी अनेक महिने भाजपवर टीका केल्यानंतर शेवटी हातमिळवणी करत भाजपशीच युती केली. यावर सर्वच स्तरातून टीका होत असून याचा फटका सेनेलाच जास्त बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, तशी वेळ येऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे कंबर कसून कामाला लागल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरेंनी अनेक महिने भाजपवर टीका केल्यानंतर शेवटी हातमिळवणी करत भाजपशीच युती केली. यावर सर्वच स्तरातून टीका होत असून याचा फटका सेनेलाच जास्त बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, तशी वेळ येऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे कंबर कसून कामाला लागल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.