शहरासह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत गंगापूर धरण ७४ टक्के भरले होते. दरम्यान, धरण ८० टक्के भरल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत. त्यानुसार टप्प्याटप्याने विसर्ग सुरू होईल. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी, विशेषतः गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असा इशाराही देण्यात आला आहे.
गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; गंगापूर धरणसाठा ७४ टक्क्यांवर
written By My Mahanagar Team
Nashik
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -