महाराष्ट्र

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

North Maharashtra News, Dhule Crime News, Nandurbar News, Jalgaon, Dhule Real estate News, Jalgaon Election, Latest News, Live Video,धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव,बातम्या,लाईव्ह व्हिडिओ,ताज्या बातम्या,व्हायरल व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

भद्रायोग दरवर्षी राखी पौर्णिमेला असतोच, दिवसभरात कधीही बांधा राखी 

नाशिक : श्रावण सुरू झाला आणि सणांचीही सुरुवात झाली आहे. रक्षाबंधन या भावाबहिणीच्या पवित्र नात्याचा महत्वपूर्ण सण आज देशभरात साजरा केला जातोय. यंदा मात्र...

ट्रिपल इंजिन आणि तथाकथित विकास या भ्रामक संकल्पना… रोहित पवारांचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई : सन 2022-23 या आर्थिक वर्षांत 1,18,422 कोटी रुपयांची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करून पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या...

‘साहेब, आम्हा शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त करा ओ’, बीएलओंची आर्त हाक

नाशिक : प्राथमिक शिक्षकांना सातत्याने शैक्षणिक कामाचा ताण वाढत असल्याने याबाबत शासन आणि लोकप्रतिनिधी शिक्षण विभाग सातत्याने दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे खासगी प्राथमिक शाळेतील...

राख्यांनी सजली बाजारपेठ, भाऊरायासाठी राखी घ्यायला बहिणींची लगबग

नाशिक : बहीण भावाचे अतूट नाते अधिक वृध्दींगत करणारा सण म्हणजे राखी पोर्णिमा बुधवारी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने नाशिक शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये महिला...
- Advertisement -

अप्पर वर्धा प्रकल्पाग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच न्याय देऊ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी परिसरात अप्पर वर्धा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आंदोलन करुनही न्याय मिळत नाही. मागच्या 103 दिवसांपासून या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन...

अप्पर वर्धा धरणग्रस्तांचा बांध फुटला; लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयावरुन मारल्या उड्या

मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी मागील 103 दिवसापासून उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. दरम्यान आज शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयातील सुरक्षा...

राज ठाकरेंचे राजकारणातील महत्त्व वाढले? दोन गटांचे आमदार पोहोचले ‘शिवतीर्थ’वर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा राज्यात केवळ एकच आमदार आहे. परंतु या पक्षाचे अध्यक्ष असलेले राज ठाकरे यांना राज्याच्या राजकारणात एक वेगळे असे...

पुण्यात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात कोल्डवॉर?; उदय सामंत म्हणाले, समन्वय नसल्याचं…

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर रंगल्याची चर्चा आहे. पुण्यातल्या अजित पवारांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा...
- Advertisement -

महाविकास आघाडीपाठोपाठ आता भाजपा-शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच्या आढावा बैठका

मुंबई : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासह महायुतीतील घटक पक्षांची संयुक्त आढावा पार पडणार असून, 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी या बैठका...

टोलवसुलीत होतोय ‘झोल’, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : राज्यामध्ये सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले आहे. रविवारी (ता. 27 ऑगस्ट) कोकणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून खड्ड्यांच्या प्रश्नांसाठी 'कोकण जागर यात्रा'...

डॉ. कार्तिकेयन आणि स्वामी ऋतवन भारती यांचा स्वामी कुवलयानंद योग पुरस्काराने गौरव

मुंबई : सीबीआयचे माजी संचालक आणि मानवाधिकार आयोगाचे महासंचालक पद्मश्री डॉ. डी. आर. कार्तिकेयन तसेच स्वामी राम साधक ग्राम, ऋषिकेशचे आश्रमप्रमुख स्वामी ऋतवन भारती...

जनता दरबारात माजी उपसरपंचाने आमदाराला सुनावले; म्हणाले- 15 वर्षात कोणते आश्वासन पूर्ण केले?

छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका जसजश्या जवळ येत आहेत अगदी त्याच प्रमाणे आता लोकप्रतिनिधी पुन्हा निवडूण येण्यासाठी जनतेत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच...
- Advertisement -

Jayant Patil : “दुष्काळ आपल्या दारी” म्हणत जयंत पाटील यांची सरकारवर सडकून टीका

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वच भागात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतेत सापडलेला पाहायला मिळत आहे. कारण पावसाने जुलै महिन्यात...

Maharashtra News : दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; करणार हे काम…

मुंबई : राज्यात उशीरा दाखल झालेल्या पावसाचे प्रमाण (Maharashtra Rain) यंदाच्या वर्षी खूप कमी आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने हवी तशी हजेरी लावलेली नाही....

अलिबागकरांची सतर्कता, अंगठ्या विकण्यासाठी आलेल्या तीन संशयितांना दिले पोलिसांच्या ताब्यात

अलिबाग : अलिबाग शहराजवळ असणाऱ्या चेंढरे बाह्यवळण येथे खांद्यावर फकीराची झोळी, डोक्याला रुमाल बांधलेल्या तिघांना अलिबागकरांनी सतर्कता दाखवत पोलिसांच्या ताब्यात दिले. ग्रह, नक्षत्र आणि...
- Advertisement -