लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये बहुचर्चित ठरलेली उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर हिचा पराभव झाला आहे. भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव करुन आपला विजय काय राखला आहे.
- उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा विजय अशक्यच होता
- निवडणुकीच्या काही दिवसात उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली, पण सेलिब्रिटी म्हणून लोकांनी तिला उचलून
- धरले असले तरी ते मतात परिवर्तित होऊ शकली नाही
- काँग्रेसची सर्व मतदार संघात कार्यकर्त्यांची फळी नाही
- पैसे खर्च करण्यात न आल्याने
- शेट्टी यांच्या समोर काँग्रेसचा एकही उमेदवार लढण्यास तयार नव्हता, कारण ते मुंबईतील भाजपचे तगडे उमेदवार होते
- मनसेचा फॅक्टर लागू पडले नाही