मुंबई

मुंबई

मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; १ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

पावसाने मंगळवारी सलग दिसर्‍या दिवशी मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला झोडपून काढले. जून महिन्यात पडणार्‍या एकूण पावसाच्या तुलनेत मागील चार दिवसांतच मुंबईत ८५ टक्के पाऊस...

चांदिवलीमध्ये इमारतीला लागून असलेला रस्ता १० फूट खचला!

नुकत्याच सुरु झालेल्या पावसाळ्यानं मुंबईकरांना दोनच दिवसांत हैराण करून सोडलं असून सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना तुफान पावसाचा सामना करावा लागत आहे. थेट मुंबईकरांचाच सामना...

सावधान ! मुंबईत पावसाचा रेड अलर्ट; पुढील ६ दिवस धोक्याचे

सलग तीन दिवस पावसाने मुंबईसह राज्याला झोडपून काढले आहे. सोमवारी पावसाने मुंबईला जलमय केल्यानंतर पुढील काही दिवस मुंबईकरांना पावसाची भीती बाळगावी लागणार आहे. कारण...

पावसामुळे आज डबेवाल्यांचीही सुट्टी!

मुंबईत गेल्या २४ तासांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे परिस्थिती धोकादायक ठरू लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईत एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली असतानाच...
- Advertisement -

पावसामुळे मुंबई विद्यापीठाची परीक्षा पुढे ढकलली

पावसामुळे मुंबईत सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाची आज होणारी परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याचे मुंबई विद्यापीठाने कळविले आहे. मुंबई विद्यापीठ संलग्न सर्व...

कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी किल्ला परिसरात नॅशनल उर्दू शाळेची संरक्षक भिंत कोसळून ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाल्याची माहिती...

पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प; बाहेरगावच्या रेल्वे रद्द

पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने आज सकाळीच मुंबईतील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यात ठराविक स्टेशनदरम्यान...

मुंबईत पावसामुळे शाळांसह आस्थापनांना सार्वजनिक सुटी जाहीर

गेले दोन दिवस मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपले असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. आज मंगळवारी पुन्हा मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला असून...
- Advertisement -

मालाडमध्ये भिंत कोसळून २१ जण ठार तर ७८ जण जखमी

मालाडमधील पिंपरीपाडा परिसरात सोमवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळल्यामुळे २० जण मृत्यूमुखी पडले असून ४० हून अधिक जण जखमी आहेत. एनडीआरएफ,...

मुंबईच्या तुफान पावसाचा नाशिककरांनाही तडाखा!

सोमवारी मुंबई आणि उपनगरात मुसळधार कोसळलेल्या वरुणराजाने रेल्वे वाहतुकीचे अक्षरश: तीनतेरा केले. पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी तुंबल्यामुळे रेल्वेला अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्या लागल्या....

पावसाने उडवली मुंबईकरांची दैना!

पावसाने सोमवारी सलग दिसर्‍या दिवशी मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला झोडपून काढले. जून महिन्यात पडणार्‍या एकूण पावसाच्या तुलनेत मागील चार दिवसांतच मुंबईत ८५ टक्के पाऊस...

यंदाही इंजिनिअरिंगची बाके रिकामीच

राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात बाके रिकामी राहणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहेत. गेल्याकाही वर्षांपासून ५० हजारांवर पोहचलेला रिक्त बाकांचा आकडा यंदा...
- Advertisement -

नवी मुंबईतील रस्ते पाण्याखाली

पावसाने शहरातील अनेक भागांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उरण फाटा येथे पाणी साठल्याने बेलापूर खिंड येथे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत, तर मिनी...

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलला संरक्षण द्यावे

राज्यातील वृत्तपत्र विक्रेते अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचे काम करतात. त्यांच्या महापालिका, नगरपालिका, तालुका, ग्रामीण भागातील स्टॉलला संरक्षण द्यावे तसेच वृत्तपत्र विक्रेते फेरीवाले नसून लोकशाहीचा...

ठाणे जिल्ह्यात 24 तासांत 667 मिमी पाऊस

गेल्या चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात ठाणे जिल्ह्यात 667 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जेारदार पावसामुळे रेल्वे...
- Advertisement -