मुंबई

मुंबई

‘बेटी बचाओ’चा नारा देणार्‍यांना हे शोभत नाही – उर्मिला मातोंडकर

भाजपकडून 'बेटी बचाओ'चा नारा दिला जातो. त्यामुळे त्यांच्याकडून महिलांचा सन्मान व्हायला हवा. परंतु त्याच पक्षाकडून जर महिलांचा सन्मान राखला जात नसेल त्यांच्याबद्दल काय बोलावे,...

मानखुर्दमध्ये भाजपच्या दोन गटात हाणामारी; दोन जण जखमी

जळगावच्या अमळनेरमधील भाजपच्या सभेमध्ये कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्यासमोर केलेल्या राड्याची घटना ताजी असताना मुंबईत अशीच एक घटना समोर आली आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा...

देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२८वी जयंती उत्साहात साजरी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२८ वी जयंती आहे. देशभर आंबेडकर जंयती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे....

गणवेशावरील बॅचवरून अट्टल गुन्हेगारास अटक

शाळेतील गणवेशातील मुलांचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपच्या डीपीवर ठेवणे चोरी करणार्‍या एका मोलकरणीला चांगलेच महागात पडले आहे. व्हॉट्सअ‍ॅप डीपीवरील मोलकरणीचा पत्ता शोधून सांताक्रूझ पोलिसांनी तिला अखेर...
- Advertisement -

आधुनिक शेतकर्‍याने शोधला वणव्यांवर उपाय

राज्यात दरवर्षी शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत लाखो नव्या वृक्षांची लागवड केली जात असली तरी मोठ्या प्रमाणात वणवे लागत असल्याने ती मेहनत वाया जाते. वणव्यांमुळे...

शिक्षकांचे वेतन जूनपर्यंत ऑफलाइन

12 जानेवारी 2018 पासून तांत्रिक दोषामुळे बंद असलेली शालार्थ प्रणाली दुरुस्त करण्यास होत असलेल्या विलंबामुळे जूनपर्यंत शिक्षकांचे वेतन ऑफलाइनच होणार आहेत. याबाबतचा निर्णय शालेय...

कांदिवलीत आंब्याची फांदी पडली

मुंबईत एरव्ही झाडांची फांदी तुटून पडल्यावर महापालिकेला शिव्या हासडल्या जातात. परंतु शनिवारी कांदिवली एस.व्ही. रोडवरील रस्त्यालगत आंब्याच्या झाडाची फांदी पडल्यानंतर नागरीक त्या फांदीवरच तुटून...

दादरमध्ये तीन सट्टेबाजांना अटक

दादरमधील एका रहिवासी इमारतीत पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून तीन सट्टेबाजांना अटक केली. अटक केलेल्या सट्टेबाजांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बेटिंगचे साहित्य, रोकड जप्त केली...
- Advertisement -

नागरिक शास्त्रावर भर द्यायला हवा

निवेदक-विघ्नेश जोशी... शाळेत अनेक विषय शिकवले जातात. त्यात नागरिक शास्त्र हा एक विषय असतो जो इतिहास या विषयाला जोडलेला असतो. या विषयाकडे गुणाच्या दृष्टीने फारसे...

सुरुंग स्फोटाने वरंडोली, वाळसुरे गावांना हादरे

किल्ले रायगड परिसरात रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून विविध कामे नियम पायदळी तुडवून केली जात आहेत. किल्ले रायगड परिसरात असलेल्या वरंडोली आणि वाळसुरे गावच्या हद्दीत डबर...

रायगडात श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा

रामनवमीचा उत्सव रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यानिमित्ताने गावोगावच्या श्रीराम मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांचा परीसर...

झाडांना केलं जातंय बोडकं

पावसाळ्यापूर्वी झाडांच्या धोकादायक फांद्या तसेच मृत झाडे शास्त्रोक्तपणे कापली जात नसून पुन्हा एकदा कंत्राटदारांकडून झाडांना बोडके केले जात आहेत. झाडांची लाकडे अधिकाधिक मिळवण्यासाठी महापालिकेतील...
- Advertisement -

काँग्रेसला कोळीवाड्यातून हद्दपार करा -आशिष शेलार

कोळी बांधवांच्या घरांना, मासे सुकवण्याच्या जागा संरक्षित करण्यास विरोध करणाऱ्या काँग्रेसला कोळीवाड्यातून हद्दपार करा, असे आवाहन मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे....

दिव्यांग मतदारांसाठी मदत केंद्राचे लोकार्पण

मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना 'लोकसभा निवडणूक- २०१९'मधील मतदान प्रक्रियेत सहभागी होणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिल रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी...

डोंबिवलीत सर्पदंशाने सहा वर्षीय मुलीचा मृत्यू

विषारी सापाने दंश केल्याने एका लहानग्या मुलीचा मृत्यू झाला आहे. स्वरा वाघमारे असे या सहा वर्षीय बालिकेचे नाव आहे. ही दुर्देवी घटना डोंबिवली येथे...
- Advertisement -