कोरोनाच्या वाढच्या संसर्गामुळे केंद्रीय सुरक्षा दलाला मुंबईत पाचारण करण्यात आले आहे. धारावी, भेंडी बाजार, नळ बाजार सारख्या परिसरात हे जवान तैनात आहेत. दरम्यान, ईदच्या पार्श्वभूमीवर आज शेवटचा शुक्रवार असल्याचे भेंडी बाजार परिसरात या जवानांनी रुट मार्च केला. यातील काही क्षणचित्रे. (सर्व छाया - दीपक साळवी, लाईव्ह फोटो)