पावसाळ्याच्या दिवसांत आरोग्याची विशेष काळजी घेणं खूप आवश्यक असतं. या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, आपल्याला दैनंदिन आहारामध्ये काही बदल करणं गरजेचं असतं. तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात निरोगी राहायचं असेल तर काही पदार्थांचं आपण निमयीत सेवन केलं पहिजे. नेमके कोणते आहेत हे पदार्थ जाणून घेऊयात.