आरक्षणासाठी मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीवरून गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आंदोलक पेटून उठले आहेत. सकल मराठा समाजाने आता रत्नागिरीमध्येही बंदची हाक दिली आहे.
आरक्षणासाठी मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीवरून गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आंदोलक पेटून उठले आहेत. सकल मराठा समाजाने आता रत्नागिरीमध्येही बंदची हाक दिली आहे.