घरफोटोगॅलरी'देव तारी, त्याला कोण मारी'

‘देव तारी, त्याला कोण मारी’

Subscribe

आंबेनळी घाटात झालेल्या बस अपघातात ३४ पैकी ३३ जणांचा मृत्यू झाला. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून प्रकाश सावंत देसाई यांचा जीव वाचला. अपघातावेळी प्रकाश यांनी बसच्या बाहेर उडी मारल्यामुळे ते वाचले असले, तरी एवढ्या लोकांमधून केवळ एक माणूस वाचणं ही गोष्ट अचंबित करणारी आहे. प्रकाश सावंत देसाई यांच्याकडे पाहून, 'देव तारी त्याला कोण मारी?' या म्हणीची प्रचिती येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -