पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे आज ठिक ९ वाजता ९ मिनिटे पणत्या, दिवे, मेणबत्ती पेटवल्या गेल्या. लोकांनी उस्फुर्तपणे आपल्या खिडक्यांमध्ये दिवे, मेणबत्त्या पेटवून कोरोनाविरोधात आपली एकजूट दाखवून दिली. लाईट्स बंद केल्यामुळे फक्त पणत्यांच्या उजेडात हे शहर काही मिनिटांसाठी प्रकाशमय झाले होते.