[gallery td_select_gallery_slide="slide" ids="86051,86047,86048,86049,86050"]
घरफोटोगॅलरीभारतातील पहिल्या रेल्वे सेवेचा १६६ वा वाढदिवस साजरा महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन राजकारण संपादकीय अग्रलेख वाणी संतांची दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी भारतातील पहिल्या रेल्वे सेवेचा १६६ वा वाढदिवस साजरा written By My Mahanagar Team April 16, 2019 3:06 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail ठाणे बोरीबंदर येथे भारतातील पहिली रेल्वे सेवा सुरु झाली. त्याला आज १६६ वर्ष झाली आहेत. त्यानिमित्त रेल्वे प्रवाशी संघटना यांच्यावतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच रेल्वे प्रवाशांना केक भरवून हा आनंद साजरा करण्यात आला. 1 या 5 पहिल्या रेल्वे प्रवासाचे ऐतिहासिक इंजिन लवकरच ठाणे स्थानकात (अमित मार्कंडे )पहिल्या रेल्वे प्रवासाचे ऐतिहासिक इंजिन लवकरच ठाणे स्थानकात (अमित मार्कंडे) एप्रिल २२, इ.स. १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) मुंबई ते ठाणे अशी ३४ किलोमीटर (२१ मैल) धावली. (छाया-अमित मार्कंडे) एप्रिल २२, इ.स. १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) मुंबई ते ठाणे अशी ३४ किलोमीटर (२१ मैल) धावली. (छाया-अमित मार्कंडे) रेल्वे प्रवाशी संघटना यांच्यावतीने केक कापून रेल्वेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. (छाया-अमित मार्कंडे)रेल्वे प्रवाशी संघटना यांच्यावतीने केक कापून रेल्वेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. (छाया-अमित मार्कंडे) रेल्वे प्रवाशांना केक भरवून हा आनंद साजरा करण्यात आला. (छाया-अमित मार्कंडे)रेल्वे प्रवाशांना केक भरवून हा आनंद साजरा करण्यात आला. (छाया-अमित मार्कंडे) साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते आणि भारतातील रेल्वे वाहतूकीला औपचारिक सुरुवात झाली. त्यानंतर १८५४ मध्ये बंगालमध्ये हावडा ते हुगळी हे २४ मैलांचे अंतर कापणारी गाडी सुरू झाली. (छाया-अमित मार्कंडे)साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते आणि भारतातील रेल्वे वाहतूकीला औपचारिक सुरुवात झाली. त्यानंतर १८५४ मध्ये बंगालमध्ये हावडा ते हुगळी हे २४ मैलांचे अंतर कापणारी गाडी सुरू झाली. (छाया-अमित मार्कंडे) मागील लेखप्ले स्टोअरवरुन ‘टिक टॉक’ होणार गायब; केंद्र सरकारचे निर्देशपुढील लेख‘मेड इन हेवन’ वेबसिरीज लोकांमध्ये हीट My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : तू सीता शोभत नाही… कृतीच्या फोटोंवर नेटकऱ्याची कमेंट फोटोगॅलरी Photo : मृणालचा ब्लॅक आउटफिटमधील लूक चर्चेत फोटोगॅलरी Photo : रिअल लाईफ डॉल…. मौनीच्या लूकवर चाहत्याची कमेंट - Advertisment - व्हिडिओ 00:01:30 Eknath Khadse On Girish Mahajan : टाळूवरचं लोणी खायला आले आहेत आणि ते आम्हाला शिकवणार आहेत का? - Advertisment - मानिनी मानिनी एप्रिलमध्ये कुटुंबासमवेत फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणे Religious उन्हाळ्यात करा या गोष्टींचे दान; होईल पुण्य प्राप्ती Health Morning Breakfast : सकाळच्या नाश्त्याची योग्य वेळ कोणती? Fashion कमी उंची असूनही साडीत दिसाल स्मार्ट, फॉलो करा या टिप्स Kitchen Recipe : झणझणीत कैरीचा ठेचा Beauty Skin Care : उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी वेब स्टोरी मानिनी मसालेदार पदार्थांमुळे पोटात जळजळतंय? करा हे उपाय - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : तू सीता शोभत नाही… कृतीच्या फोटोंवर नेटकऱ्याची कमेंट फोटोगॅलरी Photo : मृणालचा ब्लॅक आउटफिटमधील लूक चर्चेत फोटोगॅलरी Photo : रिअल लाईफ डॉल…. मौनीच्या लूकवर चाहत्याची कमेंट फोटोगॅलरी PHOTO : रंग आनंदाचे, क्षण कुटुंबसौख्याचे…; मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासोबत साजरी केली धुळवड फोटोगॅलरी Photo : आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले फोटोगॅलरी Photo : ब्लॅक ड्रेसमध्ये भूमी पेडणेकरचं फोटोशूट