आज कारगिल विजय दिवस. आजच्या दिवशी कारगिल युद्धातील शहीद झालेल्या शुरवीर जवांनांना आदरांजली वाहिली जाते. त्याचबरोबर वीर जवानांच्या समाधीस्थळी दीप तेजवला जातो. वीर जवानांच्या नातलगांना हा सन्मान दिला जातो. यावर्षी देखील वीर जवांनाना आदरांजली वाहण्यात आली. लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यावेळी उपस्थित होते.