- Advertisement -
माजी मनसे, शिवसेनेचे आमदार आणि आता शिवस्वराज्य बहुजन पक्षातून कन्नडमधून निवडणूक लढवत असलेल्या हर्षवर्धन जाधवांनी उद्धव ठाकरेंवर पातळी सोडत टीका केली आहे. जर शिवसेनेला मुस्लिमांचं वावडे आहे तर मग सत्तारांना शिवसेनेत कसे घेतले, असा प्रश्न करताना त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत चुकीचं विधान केलं आहे.
- Advertisement -