- Advertisement -
“आम्हाला महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीची काळजी आहे. जे प्रकल्प सुरू आहे ते प्रकल्प बंद करणार नाही, पण काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल आणि नंतर निर्णय घेतले जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
- Advertisement -