- Advertisement -
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर मुंबई पोलिसांचे तीन अधिकारी शहीद झाले. शहीद हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे यांचे नाव अनेक उद्यानांना देण्यात आलेले आहे.
- Advertisement -