- Advertisement -
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या दानशूर वृत्तीसाठी प्रसिद्ध आहेच. आसाममध्ये विनाशक पूर आल्यानंतर आसामला मदत म्हणून त्याने दोन कोटी रुपये दिले आहेत. दुसऱ्या बाजुला अनेक सेलिब्रिटींनी फक्त ट्विट केले होते. या सर्वांना त्याने चागंलेच सुनावले आहे.
- Advertisement -