- Advertisement -
कोहिनूर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सकाळपासूनच ईडीच्या कार्यालयात कसून चौकशी सुरू आहे. पण, याच दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या याच टीकेला आता मनसेने देखील जशास तसे उत्तर दिले आहे. सत्यनारायण पूजा काय असते हे आम्ही घरी येऊन प्रसाद दिल्यावर कळेल असे मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी अंजली दमानिया यांच्यावर पलटवार केली आहे.
- Advertisement -