घरव्हिडिओनामांतराने शहराचा विकास होतो का?

नामांतराने शहराचा विकास होतो का?

Related Story

- Advertisement -

ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याच्या मागणीवरुन चांगलाच राजकीय गदारोळ उठला आहे. एकीकडे शिवसेनेला औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ करायचे आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा याला विरोध आहे. तसेच नामांतराने शहराचा विकास होतो का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता औरंगाबादचे संभाजीनगर होणार का हे पहावे लागणार आहे.

- Advertisement -