- Advertisement -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्यानंतर चाकरमान्यांना अडवले जात आहे. यावर भाजप नेते प्रमोद जठार यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि ठाकरे सरकारवर टीका केली आहे. इतका निर्दयी पालकमंत्री बघितला नसून, मुंबई-पुण्यातून कोकणात आल्यानंतर त्यांना कसे काय अडवता, मग आधीच पास का दिलेत, असा सवाल प्रमोद जठार यांनी विचारला आहे.
- Advertisement -