घरव्हिडिओआशिष शेलार म्हणतात, 'मुख्यमंत्री विसरले'! 

आशिष शेलार म्हणतात, ‘मुख्यमंत्री विसरले’! 

Related Story

- Advertisement -

‘सरसकट कर्जमाफी, कोरा सातबारा, हेक्टरी २५ हजार मदत हे कोणतंही वचन सरकारने पूर्ण केलेलं नाही, त्याची आठवण आम्ही करून देऊ आणि सरकारला ताळ्यावर आणू’, अशा शब्दांत भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -