- Advertisement -
आमिर खान, अमिताभ बच्चनचा ठग्स ऑफ हिंदोस्तान फ्लॉप झाला असला तरी विरोधकांनी युती सरकारवर टीका करण्यासाठी “ठग ऑफ महाराष्ट्र” ही प्रतिकात्मक फलकबाजी सुरु केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही फलकबाजी केली असून आज त्याचे प्रदर्शन भरवले आहे.
- Advertisement -