- Advertisement -
आघाडी सरकारला जे १५ वर्षांत जमले नाही, त्या शिवस्मारकाचे काम भाजपने मागच्या १५ वर्षांत करुन दाखवले. आतापर्यंत १०० कोटींचे काम झालेले आहे. मात्र एकाही रुपयाचे पेमेंट केलेले नाही. मग या कामात भ्रष्टाचार कसा होतो, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
- Advertisement -