- Advertisement -
वाहन कायद्यानुसार ४ वर्षांवरील मुलांनाही हेल्मेटसक्ती केली आहे. हा निर्णय अगदी योग्य असल्याचं मुंबईकरांचं म्हणणं आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातू वाहन चालवणाऱ्या प्रत्येकाने हेल्मेट घालणं गरजेचं असल्याचंही मुंबईकर सांगतात.
- Advertisement -