- Advertisement -
गेली ७० देशात काँग्रेस एका विचारधारेने आणि संयमाने काम करत आहेत. नवीन पद्धतीचा वापर काँग्रेसही करत आहे. राजकारणाची पद्धतही बदललेली आहे.भाजप सातत्याने राहुल गांधींवर टिका करत आहेत. काँग्रेस या अडचणीतून नक्कीच बाहेर पडेल अशी आशा बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
- Advertisement -