- Advertisement -
मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुंबईच्या इतक्या जवळून चक्रीवादळ जाणार आहे. मुंबईपासून अवघ्या ११० किमी अंतरावर पालघरजवळ निसर्ग चक्रीवादळ किनारपट्टीला धडक देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनो काळजी घ्या. उगाच अफवांवर विश्वास ठेवू नका. सुरक्षीत रहा.
- Advertisement -